कामगार एकता कमिटीच्या वार्ताहराकडून रिपोर्ट
एकेकाळी मुंबई तिच्या उद्योगांसाठी ओळखली जात होती; आज ती देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडचे शहर, स्वप्नांचे शहर म्हणून मुंबईची जाहिरात केली जाते. देशभरातील कष्टकरी लोकांना आकर्षित करतील अशा गरीब श्रीमंत झाल्याच्या असंख्य कथा प्रसारित केल्या जातात. पण एकदा ते कष्टकरी मुंबईत पोहोचले की, त्यांना जाणवते की चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींपेक्षा वास्तव खूप वेगळे आहे.
आगे पढ़ें