हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २५ ऑक्टोबर २०२३
१९८४ मध्ये झालेल्या शीखांच्या भीषण हत्याकांडाची १ नोव्हेंबरला ३९वार्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी, तीन दिवस एक पद्धतशीर नरसंहार केला गेला, ज्याचे नेतृत्व तेव्हा केंद्रात प्रभारी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केले. निर्घृण हत्या करण्यात आलेल्या शिखांच्या मृतदेहांनी दिल्ली आणि इतर अनेक शहरांचे रस्ते भरलेले होते. त्या तीन दिवसांत १०,०००हून अधिक लोक मारले गेल्याचा अंदाज आहे.
आगे पढ़ें