हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 30 मार्च 2024
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, देशभरातील जनतेवर सत्ताधारी वर्गाच्या प्रतिस्पर्धी पक्षांच्या खोट्या प्रचाराचा भडीमार होत आहे.
आगे पढ़ेंहिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 30 मार्च 2024
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, देशभरातील जनतेवर सत्ताधारी वर्गाच्या प्रतिस्पर्धी पक्षांच्या खोट्या प्रचाराचा भडीमार होत आहे.
आगे पढ़ेंशेतकऱ्यांच्या निषेध आंदोलनाच्या पुनरुत्थानाने सर्व कृषी उत्पादनांसाठी किमान आधारभूत किमती (MSP) येवढा हमीभाव मिळावा या त्यांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीवर लोकांचे लक्ष वेधले आहे. शेतकरी संघटनांनी दिल्ली सीमेवर वर्षभर चाललेले आंदोलन जानेवारी २०२२मध्ये स्थगित केले, तेव्हा केंद्र सरकारने त्यांना आश्वासन दिले होते की, ते ही मागणी पूर्ण करेल. मात्र, गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने ही मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलले नाही. आता शेतकऱ्यांच्या लढ्याला बदनाम करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सरकारने नकार दिल्याचे समर्थन करण्यासाठी, सरकारी प्रवक्ते आणि विविध भांडवलदार अर्थतज्ज्ञांकडून तऱ्हेतऱ्हेचा फसवा प्रचार केला जात आहे.
आगे पढ़ें
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ४ मार्च २०२४
ज्या महिला, कामगार आणि माणूस म्हणून आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी धैर्याने आवाज उठवत आहेत, त्या आपल्या देशातील आणि संपूर्ण जगभरातील महिलांचे आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 च्या निमित्ताने, हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी अभिवादन करते.
आगे पढ़ें
वीज क्षेत्रातील मक्तेदार भांडवलदारांनी प्रचंड दरवाढ आणि स्मार्ट मीटर लादून त्यांचा नफा वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे.
आगे पढ़ें
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, १७ फेब्रुवारी, २०२४
सरकारने शेतकऱ्यांची जी दडपणूक सुरू ठेवली आहे त्यामुळे अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. .शेतकऱ्यांवर सुरू असलेले दडपशाही संपवण्याची आणि शेतकऱ्यांना दिल्लीकडे कूच करण्याची परवानगी देण्याचे आवाहन, हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी केंद्र सरकारला करते.
आगे पढ़ेंहिंदुस्थान हे गणराज्य आहे अशी घोषणा केल्याला या २६ जानेवारीला ७४ वर्षे होतील. २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र हिंदुस्थानाचे संविधान लागू झाले.
सर्व प्रकारच्या शोषणापासून आणि दडपशाहीपासून मुक्तीची आकांक्षा आपल्या देशातील लोक बाळगतात. या आकांक्षेची पूर्तता करण्यासाठी, भांडवलदार वर्गाचे राज्य हटवून त्याजागी कामगार आणि शेतकऱ्यांचे राज्य स्थापिले पाहिजे. तसे केले तरच सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत करता येईल आणि अर्थव्यवस्थेला भांडवलशाही लालसेची पूर्तता करण्या ऐवजी लोकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने वळविता येईल.
वीज ही आधुनिक जीवनाची मूलभूत गरज आहे. ती किफायतशीर दरात उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्याऐवजी केंद्र सरकार अशी पावले उचलत आहे, जेणेकरून खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त नफ्याची हमी देण्यासाठी वीज अनेक लोकांच्या आवाक्याबाहेर जाईल.
आगे पढ़ें
विद्यमान राजकीय व्यवस्थेतील सर्वात स्पष्ट त्रुटीतील एक म्हणजे निवडणूक लढतींवर पैशाच्या सत्तेचे वर्चस्व. भांडवलदार त्यांच्या पसंतीच्या पक्षांच्या प्रचारासाठी वित्तपुरवठा करतात; अशा पक्षांनी बनवलेली सरकारे भांडवलदारांच्या हितासाठी काम करतात आणि त्यामुळे ही लोकांची, लोकांद्वारे आणि लोकांसाठी सत्ता आहे या दाव्याचा पर्दाफाश होतो.
आगे पढ़ेंहिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या स्थापनेचा 43 वा वर्धापन दिन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी पार्टीचे प्रवक्ते कॉम्रेड प्रकाश राव यांनी केंद्रीय समितीच्या वतीने ‘अशा आधुनिक लोकशाहीसाठीचा संघर्ष अग्रेसर करूया जिच्यात कामगार आणि शेतकरी अजेंडा ठरवतील!’ हे महत्त्वपूर्ण भाषण केले.
आगे पढ़ें
प्रत्येक वर्धापनदिन साजरा करताना, आपण देशातील कामगार वर्गाला आणि जनतेला भेडसावत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेतो. आपण सत्ताधारी भांडवलदार वर्गाविरुद्ध वर्गसंघर्ष कसा विकसित करायचा यावर चर्चा करतो.
आगे पढ़ें