अणुऊर्जा कायदा: लोकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करून  भांडवलदारांच्या हिताची सेवा !

“शांती” कायद्याचा उद्देश हिंदुस्थानी आणि परदेशी भांडवलदारांना अणुऊर्जेच्या निर्मितीतून जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या संधींचा विस्तार करणे हा आहे, तर त्याचबरोबर हा कायदा अणुऊर्जा प्रकल्प अपघाताचा भयानक भार लोकांवर लादत  आहे.

आगे पढ़ें