अणुऊर्जा कायदा 1962, आणि अणुमुळे झालेल्या नुकसानीसाठी नागरी दायित्व कायदा 2010, यासारखे अत्यंत महत्त्वपूर्ण कायदे सरळ सरळ रद्द करून त्या जागी “शांती” कायदा आणल्याने सरकारने परत एकदा निर्दयी वृत्तीचा कळस गाठला आहे, हे या लेखावरून स्पष्ट होते.
आगे पढ़ेंCategory: From Our Readers
संपादकांना पत्रे:
संपादकांना पत्रे:
सरकारने नवीन औषधांच्या चाचणीबद्दलचे नियम शिथिल केले
प्रति संपादक,
नवीन औषधांच्या चाचणी बद्दलचे नियम सरकारने शिथिल केलेत आणि त्यापासून कोणाला फायदा होणार हा लेख (https://marathi.cgpi.org/20630; सरकारने नवीन औषधांच्या चाचणीबद्दलचे नियम केले: लोकांच्या आरोग्यापेक्षा औषध कंपन्यांच्या नफ्याला प्राधान्य!) अत्यंत माहितीपूर्वक आहे त्याचबरोबर डोळे उघडाविणारा देखील आहे. त्याबद्दल तुमचे आभार!
आगे पढ़ें